Menu Close

भिवंडी येथे धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली !

पेट्रोलबॉम्ब फेकून पोलीस मिनीबस आणि दुचाकी जाळली !

पोलिसांच्या ३ गाड्यांची तोडफोड !

  • उद्दाम धर्मांधांकडून पोलिसांची अशी स्थिती केली जाते, यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच सिद्ध होते. हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस धर्मांधांसमोर नेहमीच नांगी टाकतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा पोलिसांकडून जनतेचे रक्षण कसे होणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • छोटे पाकिस्तान बनलेली भिवंडी ! सरकार अशा धर्मांधांवर पायबंद कसा घालणार ?

भिवंडी – येथील गायत्रीनगरात १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली. या वेळी झालेल्या दंगलीत हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही धर्मांधांनी आक्रमण केले. पेट्रोलबॉम्ब फेकत पोलिसांची मिनीबस आणि दुचाकी जाळली. पोलिसांच्या तीन गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेत ७ पोलीस आणि १ पत्रकार घायाळ झाला. मोहरमचा ताजिया जात नसल्याने धर्मांधांनी नवरात्रोत्सवाची कमान तोडली. या घटनेमुळे संपूर्ण भिवंडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *