Menu Close

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे गोवर्धन पूजेसाठी जाणार्‍या महिलांची धर्मांधांनी छेड काढल्यावर हिंसाचार !

धर्मांधांकडून पोलिसांवर गोळीबार, ६ जण घायाळ !

उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या सरकारच्या गेल्या ४ वर्षांच्या काळात हिंदूंची स्थिती दयनीय होऊ लागली आहे. देशातील सर्वाधिक दंगली येथे झाल्या आहेत. उत्तरप्रदेश दुसरे काश्मीर बनत चालले आहे. समाजवादी पक्षाला सत्तेत बसवल्याची शिक्षाच हिंदूंना आज भोगावी लागत आहे ! – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात

dharmandh2अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील बाबरी मंडी भागात दाऊजी मंदिरात गोवर्धन पूजेसाठी जात असलेल्या महिलांवर अश्‍लील शेरेबाजी केल्यानंतर त्याला करण्यात आलेल्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात ३ महिलांसह एकूण ६ जण घायाळ झाले. या वेळी धर्मांध आणि पोलीस यांच्यात गोळीबाराच्या फैरी झाडण्यात आल्या, तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबरी गोळ्याही झाडल्या, तसेच लाठीमारही केला. जवळपास एक घंटा हा हिंसाचार चालू होता. ही घटना ३१ ऑक्टोबरला रात्री ८ नंतर घडली. सध्या येथे तणाव असून पोलीसदल तैनात करण्यात आले आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *