Menu Close

खरा आनंद मिळण्यासाठी धर्माचरणाचा प्रारंभ कारागृहातूनच करावा ! – श्री. श्रेयस पिसोळकर

जळगाव जिल्हा कारागृहात व्याख्यान

श्री. पिसोळकर यांचे मार्गदर्शन ऐकतांना बंदीवान

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवता आणि गुरु यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देवतेच्या कृपेमुळे त्यांनी अनेक मोठ्या संकटांवर मात केली. आपणही नियमित धर्माचरण केल्यास सुराज्याची स्थापना करू शकतो. याचा प्रारंभ कारागृहातूनच करावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कारागृहातील १५० बंदीवानांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. या वेळी व्यासपिठावर कारागृहाधिकारी श्री. दाबेरावजी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *