Menu Close

आमच्या विरोधात काँग्रेसचे षड्यंत्र ! – साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळ : आमच्याविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आले. भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले. गेली ९ वर्षे आम्ही अन्याय आणि अत्याचार सहन केला आहे. आता मी सर्व आरोपांतून अर्धी मुक्त झाली आहे, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथे केले. जामीनावर मुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *