Menu Close

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय बैठकीत ठराव

हरिद्वार : येथे नुकतीच भारत रक्षा मंचची राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मंचचे देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी काही ठराव संमत करण्यात आले. यात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करावा, नक्षलवादी आणि माओवाद यांचे निर्माते असणार्‍या कम्युनिस्ट संघटनांवर बंदी घालण्यात यावी, हिंदुत्वाला अपमानित करणारा धर्मनिरेपक्ष हा शब्द राज्यघटनेतून काढून टाकावा आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे, असे ठराव संमत करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *