Menu Close

हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

यति मां चेतनानंद सरस्वतीजी

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि, ‘लव्ह जिहाद’ ही समस्या सध्या ‘जिहाद अगेन्स्ट वुमेन’ अशी आहे. ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की, ग्रामीण भागांपर्यंत त्याचे भयावह परिणाम जाणवत आहेत. उत्तरप्रदेश येथील मेरठ येथेही दर २ दिवसांआड हिंदु विवाहित महिलांची हत्या केलेले शव आढळून येते. या हत्या धर्मांधांकडूनच करण्यात येतात. आपल्याकडे देवतांच्या हातात शस्त्रे आहेत आणि देवतांच्या प्रार्थना करतांना आपण लढण्यासाठी शक्तीही मागतो. त्यामुळे हिंदू जोपर्यंत त्यांच्यातील क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *