Menu Close

भारतीय सैन्य चीनला जशास तसे उत्तर देण्यात सक्षम ! – संरक्षण विशेषज्ञ

वॉशिंग्टन : भारताची सध्याची सैनिकी आणि राजकीय स्थिती १९६२ पेक्षा अधिक चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यासाठी कारणीभूत आहे.  त्यामुळे चीनच्या सैनिकी धोक्याला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सिद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षण आणि सुरक्षा विश्‍लेषण संस्थेचे माजी संचालक वीरेंद्र गुप्ता यांनी येथे केले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात बोलत होते.

पाकविषयी गुप्ता म्हणाले की, पाकिस्तान आतंकवादी कारवाया करून भारताला त्रास देत रहाणार आहे. तसेच तो स्वतःच्या सुरक्षेसाठी अणुबॉम्बची भीती दाखवत रहाणार.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *