Menu Close

वडनेर भैरव, नाशिक येथे रणरागिणी शाखेच्या वतीने महाविद्यालयात ‘शौर्य जागरण’ या विषयावर प्रवचन

वडनेर भैरव (जिल्हा नाशिक) : हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक समाजाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे नुकतेच ‘शौर्य जागरण’ या विषयावर सौ. ज्योती पंडित यांनी प्रवचन घेतले. याचा लाभ NCC कॅम्प च्या ७५ विद्यार्थिनींनी घेतला. स्वसंरक्षणासाठी बचावाच्या क्लृप्त्याही या वेळी शिकवण्यात आल्या. विद्यार्थिनींनी ‘आमच्या गावातही असा वर्ग चालू करावा’, अशी मागणी केली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापिकाही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *