Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी

कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल, याची शाश्‍वती वाटते. वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील त्रिवेणी संगमात स्नान केल्याने शक्ती मिळते. मानवातील षड्रिपू जाळून टाकण्याचे स्थळ म्हणजे वाराणसी. मनुष्य जीवन जगतांना प्रत्येकाने फुल बनून सुगंध पसरवायला हवा. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीरुपी माळेमध्ये एक फुल बनायला हवे. इथून जातांना प्रत्येकाने हिंदु राष्ट्रासाठी काहीतरी कार्य करण्याची प्रेरणा घेऊन जा, असे आवाहन कर्नल अशोक किणी यांनी केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *