Menu Close

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांना रोखा, नाहीतर निवडणुकीत हानी होईल !’ – शिया मौलाना कल्बे जवाद

ही चेतावणी नसून थेट धमकीच आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! 

नवी देहली : साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘बाबरी मशीद पाडली आता राममंदिरही बांधू’ अशा केलेल्या विधानावर शिया मौलाना कल्बे जवाद यांनी मोदी यांना चेतावणी दिली आहे. ‘काही लहान नेते देशातील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. जर त्यांच्याकडून अशी विधाने होत राहिली, तर पंतप्रधान मोदी यांना निवडणुकीत हानी होईल.’

मौलाना पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये विकासाच्या सूत्रावर मोदी निवडून आले होते. तेव्हा मंदिर किंवा मशीद यांचे सूत्र नव्हते. जर भाजप मंदिर-मशीद सूत्रावर जोर देत असेल, तर जनता त्याला नाकारील, असेच आम्हाला वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *