Menu Close

गोहत्याबंदी विधेयक संमत होईपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या थांबवता येणार नाहीत : टी. राजासिंह

नवी देहली : जोपर्यंत गोहत्याबंदी विधेयक संमत होत नाही, तोपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या रोखता येणार नाहीत, असे विधान तेलंगणची राजधानी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे. ते मध्यप्रदेशमधील नलखेडा गावामध्ये देवीच्या दर्शनाला गेले असतांना बोलत होते. टी. राजासिंह पुढे म्हणाले, ‘‘काही समाज ‘आम्ही ५ आणि आमचे ५०’ ही योजना घेऊन पुढे जात आहेत. पंतप्रधान मोदी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करत आहेत. त्याचे मी समर्थन करतो.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *