Menu Close

राममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार ! – विहिंप

नवी देहली : राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.

याविषयी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय म्हणाले की, विहिंपच्या स्थापनेचा मूळ उद्देश घरवापसी हाच होता. विहिंपचा सनातन धर्माव्यतिरिक्त अन्य धर्माच्या पूजा पद्धतीला विरोध नाही. जो हिंदु नाही तो त्याच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा मार्ग अनुसरू शकतो. आमचे इतकेच म्हणणे आहे की, अशा लोकांनी हिंदु संस्कृतीचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी हे मानायला हवे की, भगवान राम त्यांचेही पूर्वज होते; कारण ५००-६०० वर्षांपूर्वी येथे कोणत्याही अन्य धर्माचा प्रभाव नव्हता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *