Menu Close

अंतुर्ली (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन

हिंदूंच्या धार्मिक भावना जपणारे ईश्‍वरी राज्य स्थापन करणे, हेच प्रत्येक हिंदूचे ध्येय असायला हवे ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

जळगाव : भारताची सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) व्यवस्था हिंदूंच्या भावनांना किंमत देत नाही आणि अल्पसंख्याकांच्या भावना जराही दुखावता त्यांची मात्र पुष्कळ काळजी घेते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना जपणारे ईश्‍वरी राज्य स्थापन करणे, हेच प्रत्येक हिंदूचे ध्येय असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. प्रशांत जुवेकर

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली या गावी स्थानिक धर्मप्रेमी हिंदूंच्या पुढाकाराने समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. ही बैठक गावातील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात पार पडली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *