Menu Close

…तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?

लसीच्या प्रश्‍नावर केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांचे चिडून उत्तर

शासनकर्त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांना सामोरे जाऊन त्यांचे शंकानिरसन करणे आवश्यक असते; मात्र ते करतांना चिडत असल्यास जनतेच्या मनात कधीतरी त्यांच्याविषयी सद्भावना निर्माण होऊ शकेल का ?
सदानंद गौडा

बेंगळुरू (कर्नाटक) – देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करायला हवे, ही सर्वोच्च न्यायालयाने चांगल्या हेतूने केलेली टिप्पणी आहे. मी तुम्हाला विचारू इच्छितो की, उद्या न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्हाला अमुक इतके डोस द्यायला हवेत;’ मात्र तेवढे उत्पादन होऊ शकले नाही, तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?’ असा प्रश्‍न केंद्रीय रसायनमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी चिडून पत्रकारांना विचारला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *