Menu Close

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधासाठी दिवाळीत भारतातील हिंदू काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा ! – तस्लिमा नसरीन

हिंदूंना साहाय्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍या तस्लिमा नसरीन यांचा हा विचार चांगला असला, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी हिंदूंनी दिवाळीत दिवे बंद करण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशातील बंगाली हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि दुर्गापूजेच्या मंडपांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी, भारतातील हिंदू दिवाळीत काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *