Menu Close

भारतात आलेल्या ८०० हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने पाकमध्ये परतावे लागले !

प्रातिनिधिक छायाचित्र

जयपूर (राजस्थान) – भारतामध्ये नागरिकत्व मिळाल्याच्या आशेने भारतात आलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने माघारी जावे लागले होते, अशी माहिती भारतात पाकिस्तानी प्रवासींसाठी कार्यरत असणार्‍या ‘सीमांत लोक संगठन’ या संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *