Menu Close

कानपूर येथील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

कानपूर येथील हिंसाचार

कानपूर (उत्तरप्रदेश) – नूपुर शर्मा प्रकरणी कानपूर येथे ३ जून या दिवशी धर्मांधांनी हिंसाचार केला होता. याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असतांना हिंसाचाराच्या वेळी सतत पाकिस्तानशी दूरभाषवरून संपर्क केला जात होता, असे समोर आले आहे.

ज्या क्रमांकावरून संपर्क केला जात होता, तो सराईत गुंड अतिक खिचडी याचा असल्याची माहिती मिळाली आहे. अतिक हिंसाचाराच्या दिवसापासून पसार आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *